लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. Read More
प्रत्यक्ष ताबा रेषेपासून पुलाचे अंतर केवळ २० किलाेमीटर एवढे असून, महत्त्वाचे म्हणजे, हा पूल अधिक मजबूत आणि माेठा असल्याने चिनी सैन्याची सशस्त्र वाहने जाऊ शकतील. ...
Army Chief General Manoj Pande : सीमेवर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय सैन्य पुरेशा प्रमाणात तैनात करण्यात आले आहे, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले. ...