लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. Read More
India vs China Conflict: अरुणाचल प्रदेशातील LAC जवळ भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये पुन्हा एकदा हिंसक झडप झाली आहे. मात्र, भारतीय जवानांनी चिनी सैनिकांचे सर्व मनसुबे हाणून पाडले. ...
India-China FaceOff: ९ डिसेंबरला तवांग सेक्टरमध्ये गलवान घाटीसारखीच घटना घडली होती. सैन्याचा आणि देशाच्या सुरक्षेचा विषय असल्याने तीन दिवसांनी या घटनेचा खुलासा झाला आहे. पण त्यापूर्वी तीन आठवड्यांपासून काही गोष्टी घडत होत्या... ...
देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचेही राजकारण सरकार करतंय. सीमा उघड्या पडल्या. शत्रू घुसले तरी चालतील. ही घटना देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने दुर्दैव आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. ...
India China Conflict: गेल्या काही दिवसांमधील घटनांमुळे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे आपल्याच देशात अडचणीत सापडलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शी जिनपिंग हे भारताविरुद्ध युद्ध करण्याची तयारी करत आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...