भारत-चीन तणाव, मराठी बातम्या FOLLOW India china faceoff, Latest Marathi News लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. Read More
लडाखमध्ये इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांचे (आयटीबीपी) जवान रात्रभर चीनच्या सैनिकांशी लढले होते व त्यांना चोख प्रत्युत्तर दिले ...
...तर आर्थिक नुकसान मोठे; ‘ड्रॅगन’ला करून दिली स्पष्ट शब्दांत जाणीव ...
एलएसीवरून हटत नाही चिनी लष्कर; लडाखच्या तणावाचे सोशल मीडियावरही पडसाद ...
101 संरक्षण सामुग्रीची आयात बंद करणार असून भारत आत्मनिर्भर होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. ...
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह थोड्याच वेळात मोठी घोषणा करणार आहेत. भारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावामुळे ही घोषणा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. ...
काँग्रेसचे नेते राहुल गांधी पुन्हा एकदा आक्रमक झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
चीनचा हेकेखोरपणा कायम; भारत मागणीवर ठाम ...
सॅटेलाइटच्या माध्यमातून भारतीय जवानांना चीनच्या कारवायांवर आणि प्रतिस्पर्ध्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास मदत होईल. ...