लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. Read More
भारत-चीन सीमेवर (India-China Border) सध्या तणावाचं वातावरण आहे. दोन्ही देशांमधील चर्चेच्या १३ व्या फेरीनंतरही सीमेवरील स्थितीत काही सुधारणा होताना पाहायला मिळत नाही. ...
India-China News: पूर्व लडाख भागात चीनने सैन्यात केलेली वाढ तसेच मोठ्या सैन्य तैनातीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी चिंताजनक आहे, असे प्रतिपादन भारताचे लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी शनिवारी केले. ...
अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर बुमला व यांगत्से या परिसरात चीनच्या सैनिकांनी घुसखोरी करण्याचा व भारतीय हद्दीतील रिकामे बंकर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. ...