ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. Read More
उत्तर मुंबईतील सुमारे 25000 हजार नागरिक,उत्तर मुंबईतील सर्व आस्थापना, शाळा, महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी १.२५ किलोमीटरचा अखंड तिरंगा 10000 नागरिकांनी हातात घेतला तर रॅलीत 25000 नागरिक सहभागी झाले. ...
1984 मध्ये सियाचिन ग्लेशियरमध्ये पेट्रोलिंग करण्यासाठी गेलेली एक टीम हिमस्खलनानत बेपत्ता झाली होती. त्यातील एका जवानाचा मृतदेह तब्बल 38 वर्षानंतर सापडला आहे. ...
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी रेशिमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘उत्तिष्ठ भारत’ अंतर्गत ‘भारत@ २०४७: माय व्हिजन, माय ऍक्शन’ या विषयावर डॉ. मोहन भागवत यांनी युवकांना मार्गदर्शन केले. ...
Independence Day: देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या खास औचित्याने देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अगदी उत्साहात साजरा होत. आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून स्वातंत्र मिळाले होते. मात्र १५ ऑगस्ट आणि ...
उल्हासनगर महापालिकेने देशाच्या अमृत महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. स्वातंत्र्य दिनापूर्वी रविवारी महापालिका सभागृहात फाळणी वेळच्या विदारक परिस्थितीचे चित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. ...
75 years of independence Top Achievements Of India In Sports : २०२२ हे भारताच्या स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून साजरं होतंय... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा ही मोहीम सुरू आहे. १९४७ ते २०२२ या काळात भारतीयांनी अनेक ...