आता देशातील अतिश्रीमंत शेतकरी प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत. कृषी उत्पन्न करमुक्त असले तरी, ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न १० लाखांहून अधिक आहे, त्या शेतकऱ्यांची प्राप्तिकर विभाग माहिती घेणार आहे. ...
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावर शिवसेनेचे नेते नाराज असल्याबाबत विचारले असता, कालच्या मंत्रिमंडळात यावर खूप चर्चा झाली आहे, मंत्री वळसे-पाटील यांनी त्यांच्या शंकेचे निरसन केलेले आहे. ...