जलील म्हणाले, पक्षाने या निवडणुका अत्यंत गांभीर्याने घेतल्या आहेत. मुंबई, ठाणे, वसई विरार या महापालिकेसाठी इच्छुक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे... ...
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेल्या कृतीचे समर्थन करत उत्तर प्रदेशचे मंत्री संजय निषाद यांनी एक विधान केले. त्यांच्या या विधानावर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी संताप व्यक्त केला. ...
देशात राजकारणाचा स्तर घसरल्याने परिस्थिती चिंताजनक होत असल्याचे दिसून येत आहे. सत्ताधाऱ्यांकडून खुर्ची टिकवण्यासाठी जाती धर्मात भांडणे लावली जात आहे. ...
Imtiaz Jaleel News: सरकारकडून पूरग्रस्त लोकांची अपेक्षा पूर्ण झाली नाही. राज्यात पूरग्रस्त भागातील मंत्र्यांचे दौरे आणि फोटोसेशन बंद करावे, अशी टीका करण्यात आली आहे. ...
या निर्णयाला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान देऊ. मालेगावच्या लोकांना न्याय नक्की मिळेल. आज कोर्टाने न्याय दिला नाही. आम्ही न्यायाची लढाई लढत आहोत अशी प्रतिक्रिया मालेगाव स्फोटातील पीडित कुटुंबाने दिला आहे. ...