पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना चर्चेसाठी पत्र पाठवलं आहे. पण दुसरीकडे, त्यांच्या टपाल खात्यानं दहशतवाद्यांच्या नावाने टपाल तिकिटं छापली आहेत. ...
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील शांती चर्चा पुन्हा सुरू व्हावी यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिल्याचं समजत आहे. ...
पाकिस्तानी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी हा पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचा भारतासाठी पाकिस्तान दोन पाऊले पुढे टाकेल असे म्हणणारा बुडबुडा हवेतच फोडला. बाजवा यांनी भारताविरुद्ध नेहमीप्रमाणे गरळ ओकली. ...