- दीपक जाधवपुणे - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्य मंडळ) बारावीच्या फेरतपासणीसाठी आलेल्या २२ हजार अर्जांपैकी केवळ २ हजार ३७४ पेपरच्या व दहावी फेरतपासणीसाठी आलेल्या १३ हजार अर्जांपैकी २ हजार २२५ पेपरच्या गुणांमध्ये बदल झाला आहे. सीब ...
‘सीबीएसई’तर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तिला मोठा धक्का बसला होता. अपेक्षेहून कमी गुण मिळाल्याने तिने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला. सुमारे दोन महिन्यानंतर ‘सीबीएसई’ने तिला आणखी एक मोठा धक्का दिला व चक्क तिचे २२ गुण वाढले. ...
अहवालमधील शिफारशीनंतर योग्य पर्यायांची शिक्षणतज्ज्ञांसोबत चर्चा येईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले. ...
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या औरंगाबाद विभागीय मंडळाच्या सचिव व प्रभारी अध्यक्षा सुगता पुन्ने तीन दिवसांपासून रजेवर असल्यामुळे बारावीच्या गुणपत्रिकांचे वाटप रखडले आहे. प्राप्त माहितीनुसार सुमारे ७० टक्के गुणपत्रिका मंडळाच्या कार्याल ...
देवळाली कॅम्प परिसरातील विविध शाळा, महाविद्यालयातील १२वीचा निकाल लागला असून गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात वाणिज्य शाखेतील आश्विनी पोरजे हिने ८६.४६ टक्के गुण मिळवून महाविद्या ...
गेल्या काही वर्षात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) तसेच राज्य शिक्षण मंडळातर्फे होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये भरमसाट वाढ दिसून येत आहे. मुलांच्या गुणांमध्ये झालेली ही वाढ चर्चेचा विषय ठरली आहे. विद्यार्थ्यां ...