महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. Read More
HSC Exam Result: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल आज सोमवारी दुपारी ऑनलाईन जाहीर केला. पिंपरी- चिंचवड शहराचा निकाल ९५. ८० टक्के लागला असून निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. ...
पुणे जिल्ह्यातून १ लाख २७ हजार ३८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यातील १ लाख २० हजार ८५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याची एकूण टक्केवारी ९४.८७ इतकी आहे ...
विद्यार्थ्यांना जेईई, नीट यांसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याकरिता पुरेसा वेळ मिळावा, या दृष्टीने यंदा बारावीची परीक्षा दहा दिवस लवकर घेण्यात आली हाेती ...