लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फलोत्पादन

Horticulture Information in Marathi

Horticulture, Latest Marathi News

शेतीच्या या शाखेत विविध फळपिकांचे लागवड-उत्पादन घेतले जाते. 
Read More
औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीसाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Farmers will get subsidy for cultivation of medicinal and aromatic plants; Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीसाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; जाणून घ्या सविस्तर

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना दि.३१/१२/२०२५ रोजी प्राप्त झाल्या असून सदरील मार्गदर्शक सूचनांमध्ये औषधी व सुगंधी वनस्पती लागवड हा घटक नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे. ...

सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्यात तब्बल सातशे एकर द्राक्ष बागा उद्ध्वस्त; वाचा सविस्तर - Marathi News | Seven hundred acres of grape orchard destroyed in this taluka of Solapur district; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्यात तब्बल सातशे एकर द्राक्ष बागा उद्ध्वस्त; वाचा सविस्तर

एकेकाळी अपेक्षापेक्षा जास्त द्राक्ष बागा असणाऱ्या अक्कलकोट तालुक्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे तब्बल ७०० एकरांवरील द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. यामुळे तालुक्यातील आर्थिक उलाढालीवर नकारात्मक परिणाम झाला आहे. ...

पावसाचा प्रत्येक थेंब साठवा; यंदा वैयक्तिक शेततळे योजनेसाठी भरघोस निधी - Marathi News | Save every drop of rain; Huge funds for personal farm pond scheme this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाचा प्रत्येक थेंब साठवा; यंदा वैयक्तिक शेततळे योजनेसाठी भरघोस निधी

shet tale yojana 2025 राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राज्यात ठराविक भागासाठी सुरू करण्यात आली. ...

जत तालुक्यातील शेतकरी रवी पाटलांनी एकरी १७ टनांचे उत्पादन घेत सीताफळ शेतीत केली क्रांती - Marathi News | Young farmer Ravi Patil from Jat taluka revolutionized custard apple farming by producing 17 tons per acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जत तालुक्यातील शेतकरी रवी पाटलांनी एकरी १७ टनांचे उत्पादन घेत सीताफळ शेतीत केली क्रांती

जत तालुक्यातील हळ्ळी येथील प्रगतिशील शेतकरी रवी यशवंत पाटील यांनी पारंपरिक पिकांना बगल देत माळरानावर sitafal सीताफळाची फळबाग फुलवली आहे. ...

शेत-बांध संवर्धनातून मिळवा शेजाऱ्यांच्या वादांपासून कायमची सुटका अन् वार्षिक हमखास आर्थिक नफा - Marathi News | Get permanent relief from neighbor disputes and guaranteed annual financial profit through farm-dam conservation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेत-बांध संवर्धनातून मिळवा शेजाऱ्यांच्या वादांपासून कायमची सुटका अन् वार्षिक हमखास आर्थिक नफा

राज्यात सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असून सर्वत्र शेतजमिनींच्या नांगरणीची लगबग आहे. याच काळात एक मोठी समस्या समोर येते ती म्हणजे शेताच्या बांधांवरील वाद. ...

जत तालुक्यात पाणी संकट झालं गंभीर; डाळिंब बागा वाळायला सुरवात - Marathi News | Water crisis becomes serious in Jat taluka; Pomegranate orchards start drying up | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जत तालुक्यात पाणी संकट झालं गंभीर; डाळिंब बागा वाळायला सुरवात

Jat Drought जत तालुक्यातील पाणी संकट गंभीर बनत चालले आहे. तलाव बंधारे, विहिरी, तलाव कोरडे पडले आहेत. कूपनलिका आटल्या आहेत. ...

हवामान आधारीत फळपीक विमा योजनेतही बदल; आता या शेतकऱ्यांनाच मिळणार नुकसानभरपाई - Marathi News | Changes in weather based fruit crop insurance scheme; now only these farmers will get compensation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामान आधारीत फळपीक विमा योजनेतही बदल; आता या शेतकऱ्यांनाच मिळणार नुकसानभरपाई

fal pik vima yojana खरीप व रब्बी हंगामातील पिकांचा यापुढे पीक कापणी प्रयोगानुसार नुकसानभरपाई देण्याचा राज्यातील शेतकऱ्यांसाठी हानीकारक निर्णय घेतला असताना, आता हवामान आधारीत फळपीक विमा योजनेतही शेतकऱ्यांसाठी धक्का दिला आहे. ...

तीव्र पाणीटंचाईमुळे संत्रा फळबागा संकटात; पाथर्डीच्या पश्चिम भागातील स्थिती - Marathi News | Orange orchards in crisis due to severe water shortage; Situation in western part of Pathardi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तीव्र पाणीटंचाईमुळे संत्रा फळबागा संकटात; पाथर्डीच्या पश्चिम भागातील स्थिती

पाणीटंचाई नागरिकांसाठी नित्याचीच बाब झाली आहे. अनेक ग्रामपंचायतींनी प्रशासनाकडे टँकरचा प्रस्ताव पाठवूनही अद्याप टैंकर मिळालेले नाहीत. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. या भागातील संत्रा फळबागाही उन्हाच्या चटक्याने संकटात सापडल्या आहेत. ...