काजू पीक लागवडीनंतर उत्पादनासाठी फारसा खर्च करावा लागत नाही, हा समज आता गैरसमज ठरू लागला आहे. आंब्याप्रमाणे बदलत्या हवामानाचा परिणाम काजू पिकावर होत आहे. ...
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय फलोत्पादन मंडळामार्फत फलोत्पादन समूह विकास कार्यक्रम २०२१ पासून प्रायोगिक तत्वावर राबविण्यात असून सन २०२५ मध्ये यात नवीन घटकांचा समावेश करण्यात आला आहे. ...
Aamrai: कमी कालावधीत भरघोस उत्पन्न मिळू लागल्याने पूर्वीच्या आमरायांचे अस्तित्व हळू हळू नष्ट होऊ लागले. पर्यावरणाला पोषक असलेली भलीमोठी गावरान आंब्यांची झाडे आता क्वचितच नजरेस पडतात. ...
Orchard Farming : कोणी स्ट्रॉबेरी, सफरचंद तर कोणी अवाकेंडो तर कोणी ड्रॅगनफ्रूट मात्र अधिकाधिक केशर आंबा, केळी, द्राक्ष, डाळिंब, पेरू लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागील वर्षभरात पाच ते सहा हजार हेक्टर क्षेत्र ...
Farmer Success Story आंबा म्हटले की कोकणाची आठवण येते. सुधारित तंत्राचा वापर, योग्य व्यवस्थापन, कष्ट व जिद्दीच्या जोरावर जत तालुक्यातील बनाळी (ता. जत) येथील प्रगतशील शेतकरी तुकाराम मारुती सावंत यांनी शेतीत क्रांती केली आहे. ...
पार्टी म. येथील शेतकऱ्याच्या शेतातील २०० केळीची झाडे अज्ञात व्यक्तीने कापून टाकली. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून, या घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे ८० ते ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ...