चोपडा तालुक्यातील बिडगाव शिवारात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्तीने एका शेतात घुसून सुमारे ७०० केळीघड कापून फेकून दिले. ज्यामुळे शेतकऱ्याचे अंदाजे १ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ...
naral lagwad राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे 'ऊस तेथे बांधावर नारळ लागवड योजना' राबविण्यात येत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ही योजना राबविण्यात येत आहे. ...
हंगाम संपल्यानंतर ४५ दिवसांत परतावा जाहीर करणे बंधनकारक आहे. मात्र, विमा कंपन्यांकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे तब्बल ११५ दिवसांचा कालावधी लोटला तरी परतावा जाहीर करण्यात आलेला नाही. ...
शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक पिके न घेता अधिक उत्पादन घेण्यासाठी बांबूची लागवड करणे फायदेशिर ठरू शकते. अटल बांबू समृद्धी योजना व रोजगार हमी योजनेच्या माध्यमातूनही बांबू लागवडीला वाव आहे. ...
कृषी अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल असल्याचे दिसून येते. यंदाही राज्यात यंदा कृषी शाखेच्या विविध १९८ अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १६,८२९ जागा होत्या. ...
Santra Prakriya Kendra अमरावती, नागपूर, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यात संत्र्यांचे उत्पादन केंद्रीत आहे. संत्रा फळाचे सुमारे २५ ते ३० टक्के नुकसान काढणी पश्चात होते. ...
Atpadi Dalimb Market Update आटपाडी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख फळ मार्केटमध्ये रविवारी दि.१४ सप्टेंबर रोजी विक्रमी आवक नोंदवली गेली. ...