अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि बाजारातील कमी भाव याचा फटका यंदा पपई उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. ज्यामुळे पपईचा मळा अक्षरशः नुकसानीच्या गळ्यात अडकला आहे. ...
गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमानात मोठी घट झाली असून, तापमान ११ ते ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. या कडाक्याच्या थंडीचा थेट फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
Kisan Diwas 2025 कराड तालुक्यातील पाडळी (हेळगाव) येथील प्रगतशील शेतकरी माणिकराव रामचंद्र पाटील आणि बंधू निवासराव आणि विलास पाटील यांनी गावातीलच डोंगराळ कपारीत डाळिंबाची बाग बहरवली आहे. ...
अवकाळी पावसासारख्या हवामान बदलाचा शेतीवर थेट परिणाम होतो. अरबी समुद्रात कुठल्याही प्रकारची वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाली की कोकणात अवकाळी डोकावतो. लहरी हवामानाच्या या प्रदेशात येथील आंबा, काजू, नारळ, भात सारख्या पिकांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत ...
यावर्षी उष्ण दमट वातावरणामुळे पहिल्या टप्प्यातील मोहोर येण्यास सुमारे एक महिना विलंब झाला आहे. सध्या बहुतांश कलमांना मोहोर, तर काही कलमांना पालवी येत आहे. हापूस हा संवेदनशील आंबा प्रकार असल्याने तापमान, पाऊस आणि थंडीतील लहान बदलांचाही मोठा फटका उत्पा ...