दोघांना अनुक्रमे १६ ०० व ८०० मीटर धावावयाचे आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील उमेदवार भरतीसाठी उतरु शकतात, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ...
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या आधारावर खुल्या प्रवर्गातील या उमेदवारांची निवड करणे आवश्यक असतानाही अद्याप त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रालयात प्रलंबित राहिला आहे. ...
पणजी : आमच्या बार्देश तालुक्यातील किमान दोन-तीन मतदारसंघांतील लोक पाण्याच्या प्रश्नावरून संतप्त झालेले आहेत. वारंवार नळ कोरडे पडतात. पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली की, लोक संतप्त होऊन आमच्याकडे येतात. आम्हाला शॉक ऑब्जर्वरची भूमिका पार पाडावी ...
रा. स्व. संघाच्या पसंतीच्या व्यक्तींना नेमण्यास नकार दिल्याने ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’च्या एका माजी संचालकास मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर लगेचच राजीनामा द्यावा लागला होता, हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेले विधान निराधार ...