वाईट विचारांचं, अपप्रवृत्तीचं दहन व्हावं या हेतूने दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळीची पूजा आणि होळीचं दहन करण्याची परंपरा वर्षानुवर्षं चालत आली आहे. राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांमध्ये हा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. होळीनंतर दुसऱ्या दिवशी सारे जण धुळवडीच्या रंगात रंगून जातात आणि हवेदावे विसरून एक होतात. Read More
नाशिक , रंगपंचमीला निरनिराळ्या रंगांची उधळण तर होतच असते. मात्र कसेही चेहरे रंगवण्याऐवजी नाशिककर चित्रकारांकडून मुखवट्यांप्रमाणे चेहरे रंगवून घेत ... ...
अनिरुद्ध पाटील/डहाणू, धुळवडीच्या दिवशी वेगवेगळे स्त्री वेश आणि मुखवटे घालून पोस्त मागितला जातो. विविध समाजाच्या चालीरीतीनुसार जशी भारुड, गवळण आणि ... ...
वाशिमच्या दिघे फार्मजवळच्या योगभूमीवर सुरू असलेल्या नि:शुल्क योग शिबिराच्या शेवटच्या दिवशी आयोजित शिबिरात योगगुरू रामदेव बाबांनी होळी साजरी केली. ... ...