वाईट विचारांचं, अपप्रवृत्तीचं दहन व्हावं या हेतूने दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळीची पूजा आणि होळीचं दहन करण्याची परंपरा वर्षानुवर्षं चालत आली आहे. राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांमध्ये हा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. होळीनंतर दुसऱ्या दिवशी सारे जण धुळवडीच्या रंगात रंगून जातात आणि हवेदावे विसरून एक होतात. Read More
मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे ग्लोबल वॉर्मिंगचे संकट उभे आहे. या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने पर्यावरण ग्राम संतुलित योजना अंमलात आणली. ...
देशात केरळ नंतर मासेमारीत वेसाव्याचा दुसरा क्रमांक लागतो. मात्र मुंबईच्या कॉंक्रीटच्या जंगलात आजही वेसावे कोळीवाड्याने आपली परंपरा व संस्कृती जपली आहे. मुंबईतील वेसावे गावच्या होळीची मजा आणि पारंपारिक थाट काही औरच आहे. येथील हावली पाहण्यासाठी परदेशी ...
वाशिम : एस.एम.सी.इंग्लीश स्कुल वाशिमच्या राष्ट्रीय हरित सेना व निसर्ग इकोक्लबच्यावतीने पर्यावरण होळी साजरी करण्याचे आवाहन प्राचार्य मिना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजीत मुकूंदराव जोशी व हरित सेनेच्या चिमुकल्यांनी केले. ...
राजापूर तालुक्याच्या पश्चिमेला वसलेल्या आडिवरे गावातील वाडापेठ याठिकाणी श्रीदेवी महाकालीचे पुरातन मंदिर आहे. पालखी विरहीत साजरा होणारा असा कोकणातील हा एकमेव शिमगोत्सव आहे. रविवारी रात्री या शिमगोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. यावर्षी रुंढे येथील होळी न ...
रस्त्याच्या आजूबाजूची, सार्वजनिक परिसरातील तसेच खाजगी आवारातील झाडे होळीत जाळण्यासाठी तोडली जातात. यंदा मात्र अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी महानगरपालिका सज्ज झाली आहे. ...