स्थापत्यशिल्प : चकलांबा हे चमत्कारिक नावाचे गाव बीड येथील गेवराईच्या पूर्व दिशेला आहे. गावाच्या विविध दिशांना यादवकालीन व उत्तर यादवकालीन मठ आणि मंदिरे विखुरलेली आहेत. गावाच्या गल्ल्यांमधून फिरताना आपल्याला गावाच्या प्राचीनत्वाची प्रचीती पदोपदी येते ...
मुरुड तालुक्यातील ४९७ वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या कोर्लई किल्ल्याचे खंडरात रूपांतर झाले आहे. किल्ल्याचे संवर्धन करण्याकडे पुरातत्त्व व वनविभागाने दुर्लक्ष केले असून, अशीच स्थिती राहिली तर राज्यातील प्रमुख जलदुर्ग असलेल्या कोर्लईचे अस्तित् ...
राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक जगतुंग समुद्रात शहराचे अर्धे सांडपाणी येते़ काटेरी झाडे-झुडुपे आदीने घाणीच्या गराड्यात अडकल्याने जगतुंग समुद्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ...
येवला : भूमिपुत्र तात्या टोपे यांचे स्मारक व्हावे या मागणीसाठी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत परिवहन मंत्रालयाच्या कार्यालयात केंद्रीय परिवहन व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. ...
सांगली : पुस्तकांमधून विविध गोष्टींचे ज्ञान मिळविताना इतिहासाचाही मागोवा घेण्याची गरज आहे. त्यातील घटना, व्यक्ती, त्यांचे कार्य समजून घेऊन वाटचाल केली पाहिजे, असे मत उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती भालचंद्र वग्याणी ...
येवला : १८५७ च्या स्वातंत्र्य समराचे नेतृत्व करणारे व येवल्याचे थोर सुपुत्र सेनापती तात्या टोपे यांच्या येवला या जन्मभूमीतून राष्ट्र अस्मिता आणि राष्ट्रकार्यासाठी युवक उत्साहाने थेट दिल्लीत भेटीला आल्याने आनंद वाटला. ...
जावळी ताब्यात घेतल्यानंतर लगेचच काही काळानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्टीकडील काही भाग प्रथम स्वराज्याला जोडला तेव्हा त्यांना ही कायदेशीर लुटालुटीची व्यवस्था चटकन लक्षात आली. त्याला तोंड देण्यासाठी व जंजिऱ्याच्या सिद्दीचा बंदोबस्त करण्य ...