Hingoli News: शेतमालाला भाव मिळत नाही, पीकविम्याचे पैसे मिळत नाहीत, या व इतर मागण्यांसाठी गोरेगाव व परिसरातील शेतकरी मुंबईला गेले आहेत. धनी जवळ नाही, प्रशासनही दखल घ्यायला तयार नाही. ...
Mumbai - हिंगोली जिल्ह्यातील कर्जबाजारी शेतकरी त्यांचे अवयव विकण्यासाठी मुंबईत रात्री उशिरा दाखल झाले. ते रविवारी मंत्रालयासमोर आंदोलन करणार आहेत. हिंगोलीतून निघाल्यापासून पोलिस या ना त्या पद्धतीने त्यांच्या मागावर आहेत. ...