वाळूघाटांच्या लिलावाची प्रक्रिया न्यायालय निर्णयानंतर ठप्प झाली आहे. आता १२ डिसेंबरला यात उच्च न्यायालायाचा निर्णय येण्याची शक्यता असून त्यानंतरच लिलावाचे भवितव्य ठरणार आहे. ...
जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. हिंगोली शहरासह ग्रामीण भागातील मोटारसायकली चोरीस जात असल्याने जिल्ह्यात दुचाकी चोरटयांची टोळी तर सक्रीय झाली नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. घरसमोरील तसेच भर बाजारातून वाहने लंपास केल ...
जिल्हा परिषद सदस्य आमदार-खासदारांच्या कामांमध्ये ढवळा-ढवळ करणार नाहीत. मात्र त्यांनी केल्यास खपवूनही घेणार नाहीत. पक्षभेद सोडून अशावेळी सर्वजण एकजूट दाखवून जि.प.सदत्वाचा धर्म पाळत जशास तसे उत्तर देतील, असे आज जि.प.त झालेल्या बैठकीत ठरले. ...
प्रधानमंत्री आवास योजनेत मंजूर झालेल्या ३५0 पैकी ९७ जणांनी पहिला हप्ता उचलून कामांनाही गती दिली आहे. त्यामुळे इतर लाभार्थीही आता या कामाकडे वळत असून सगळीकडेच ही कामे सुरू होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. ...