सध्याच्या स्थितीत समाज दिशाहीन होत चालला आहे .समाजात अंधश्रद्धा अनिष्ट चालीरीती वाढीस लागल्या आहेत. समाज बुद्धाची शिकवण विसरला आहे. अशा परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या संस्कारक्षम समाज निर्मितीसाठी धम्म परिषदांचे आयोजन केले ज ...
मागील सात दिवसांपासून हिंगोली येथील संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर सुरू असलेल्या स्व. बलभद्रजी कयाल राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत रविवारी ओडिशाचा राऊरकेला सेल संघ विरूध्द अर्टीलरी सेंटर नाशिक यांच्यात झाला. ...
मातंग समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी केले. हिंगोली येथील साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे वाचनालयासमोर रविवारी दुपारी मातंग समाज आरक्षण व एकता क्रांती महामेळावा आयोजित केला हो ...
शासनाने प्लास्टिक वापरावर बंदी आणली असली तरी, जिल्ह्यात खुलेआम कॅरीबॅगचा वापर होताना दिसून येत आहे. ठिक -ठिकाणी करवाई करून संबधित दुकान चालकांकडून दंडही वसूल करण्यात आला होता. मात्र सध्या मोहीम थंडावल्याने सर्रासपणे प्लास्टिकचा वापर सुरू असल्याचे दिस ...
कयाधू नदीवर शेवाळा येथे उच्चपातळीचा बंधारा बांधण्यासाठी बोअर मारून जमिनीची चाचणी घेण्याच्या कामास सुरवात झाली आहे. पी. आर. देशमुख यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली असून बधाऱ्यासंबंधीची माहितीही देण्यात आली आहे. ...