महाराष्टÑ राज्य नगर परिषद, नगर पंचायत, ‘ड’ वर्ग महानगर पालिका संवर्ग पदाधिकारी व कर्मचारी संघटनेचा व प्रलंबित मागण्यांबाबत राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन २३ डिसेंबर रोजी कल्याण मंडपम् येथे करण्यात आले होते. ...
शहरपासून ३ किमी अंतरावर असलेल्या बेलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेची जीर्ण इमारत धोकादायक बनली आहे. इमारत दुरुस्तीसाठी, शाळा व्यवस्थापन समितीने प्रस्ताव दिल्यानंतरही शिक्षण विभाग याकडे मात्र दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. ...
वसमत तालुक्यातील बोरीसावंत ग्रामस्थांनी परभणी- हिंगोली राज्य रस्त्यावरील बोरीसावंत पाटीवर २१ डिसेंबर रोजी सकाळी १०.२० वाजता रोहित्र देण्याची मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले. ...
कृषी उत्पन्न बाजार समिती आखाडा बाळापुरच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी सादर केलेल्या ७४ अर्जांची छाननी झाली असून ७१ अर्ज पात्र ठरले आहेत. तर तीन अर्ज बाद झाले आहेत. बाद झालेले तीनही अर्ज सिंदगी गणातील असून तेथे एकच उमेदवारी अर्ज पात्र ठरला आहे. त्यामुळे ...
परिणामी अपघाताच्या घटनांत वाढ होत असून अनेकांना जीव गमवावा लागत आहे. डिसेंबर २०१७ अखेर अपघातात राज्यात मृत्यू झालेल्यांची संख्या १२ हजार २१५ आहे. तर हिंगोली जिल्ह्यात अपघातात जीव गमावलेल्यांचा आकडा ११८ आहे. ...
आखडा बाळापुर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी एक दिवस शिल्लक असताना पाचव्या दिवशी २० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याबरोबर एकूण २५ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ...