मागील अनेक महिन्यांपासून मध्यान भोजन शिजविणाऱ्या स्वयंपाकी मदतनिसांचे मानधन रखडले होते. अखेर उशिराने का होईना सात महिन्यांचे मानधन मदतनिसांना वाटप करण्यात आले आहे. मानधन रखडल्याबाबत लोकमत ने वारंवार वृत्त प्रकाशित केले होते. ...
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळांना मिळालेल्या तांदळाच्या रिकाम्या पोत्यांचा हिशेब शासनाने पुन्हा मागितला असून रिकामे पोते शोधण्यासाठी मुख्याध्यापकांची चांगलीच दमछाक होणार आहे. ...
या जगात आईपेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही, परमेश्वरापेक्षाही आई मोठी आहे. तिन्ही जगावर तुमचे राज्य असले तरी आईविना माणूस भिकारीच असतो. आईच सुखाचा सागर आहे, असे मत नर्सी नामदेव येथे संगीत रामायण कथेत हभप रामराव महाराज ढोक यांनी २९ जानेवारी रोजी बोलताना व्य ...
शहरातील विविध चौक परिसर व सार्वजनिक ठिकाणे होर्डिंग व बॅनरने हाऊसफुल झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे महापुरूषांच्या पुतळ्यांचीही यातून सुटका झाली नाही. शहरातील चौका-चौकात तसेच पुतळा परिसरात राजकीय व वाढदिवसानिमित्त लावलेल्या होर्डिंगचा विळखा घातला आ ...
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी हिंगोली शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील नगरसेविका लताबाई शंकरराव नाईक यांनी २५ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे पदाचा राजीनामा दिला आहे. ...