लेखाआक्षेपांच्या प्रलंबित प्रकरणांत एकट्या हिंगोली जिल्हा परिषदेच्या १३ विभागांसह ५ पंचायत समित्यांचा ५६८ कोटींचा हिशेब अडकून पडला आहे. जोपर्यंत त्यात अनुपालन सादर होत नाही ...
बारावीच्या परीक्षेस २१ फेबु्रवारीपासून प्रारंभ झाला असून जिल्ह्यातील ३४ परीक्षा केंद्रावरून १२ हजार ७१३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर पहिल्याच पेपरला ५०७ विद्यार्थी गैरहजर राहिले. ...
तथागत बुद्धाची शिकवण महान व आदर्श आहे. बौद्ध धम्माचा पाया सर्वश्रेष्ठ असून आचरणशिल आहे. त्यामुळे तथागत भगवान गौतम बुद्धांची शिकवण महान असून धम्माचे वलय मोठे आहे, असे प्रतिपादन पु.भदन्त धम्मसेवक महाथेरो यांनी आयोजित सतराव्या बौध्द धम्म परिषदेत केले. ...
शांतीनगर आंधरवाडी येथील जेतवन बुद्ध विहार येथे १२ फेबु्रवारी रोजी बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जेतवन बौध्द प्रशिक्षण केंद्र शांतीनगरतर्फे सतराव्या बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ...