जिल्ह्यात मग्रारोहयोच्या कामांवर ११ हजार मजूर कार्यरत असून सिंचन विहिरींची ५९८ कामे सुरू आहेत. या कामांवरून मागच्या दक्षता व संनियंत्रणच्या बैठकीत मोठा गदारोळ झाला होता. तरीही ही कामे पूर्ण होतील की नाही, याची साशंकता आहे. ...
हिंगोली जिल्ह्यात आॅनलाईन सातबाराचे अद्ययावतीकरण आता अंतिम टप्प्यात आले आहे. वसमत शहर वगळता जिल्ह्यातील सर्व गावांचे सातबारा अद्ययावत झाले असून आता त्यावर तलाठ्याची डिजिटल स्वाक्षरीही येणार आहे. ही प्रक्रिया सुरू झाली असून क्षेत्रफळ जुळत नसलेल्या सात ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग प्रतिष्ठान ग्रुपच्या वतीने विविध मागण्यासाठी सोमवारी एकदिवसीय बोंबाबोब आंदोलन केले. असे आंदोलन पहिल्यांदाच झाल्याने रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्यांचे दिव्यांग आकर्षण ठरले होते. ...
नागरिकांना सेवा देतांना सामाजिक बांधिलकी जोपासणे महत्त्वाचे असून, प्रशासकीय कामे पार पाडतांना जबाबदारीचे भान जोपासणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणीयार यांनी केले. ...
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचा-यांच्या मूल्यांकनासाठी तयार केलेल्या एचआर परफॉर्मंस इंडिकेटर्सच्या विरोधात ११ एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरू केले. १९ एप्रिल रोजी आंदोलनाचा नववा दिवस होता. ...
कळमनुरी तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेले भुरक्याची वाडी हे गाव साडेबाराशे लोकसंख्या असलेले हे शंभर टक्के आदिवासी गाव, गावात सिमेंट रस्ते, नाली, शाळा, मंदिर अशी आवश्यक सुविधा उभारल्या पण पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी मात्र येथे कोणतीही उपाययोजन ...
कळमनुरी तालुक्यातील धानोरा ज. येथील मजुरांनी बेरोजगार भत्ता देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले आंदोलन सव्वा महिना उलटूनही अजून सुरूच आहे. आता जि.प. प्रशासनाने यात ग्रामरोजगार सेवकाला बडतर्फ करून इतरांवर कारवाई प्रस्तावित केली ...