भगवान विष्णू आणि त्यांचा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्ण यांनी याच सुदर्शन चक्राने अनेक राक्षसांचा वध केला आहे. आज आम्ही आपल्याला याच महासंहारक शस्त्रासंदर्भात माहिती देणार आहोत. ...
उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी चक्क 7 कोटी वेळा राम राम लिहिणारा हा शिवसैनिक आहे. अंकुश वाहक यांनी 2012 पासून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत, या हेतूने काही वह्यांमध्ये राम राम लिहिण्यास सुरुवात केली होती. ...
उत्तर प्रदेशच्या शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी सोमवारी इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला. या बदलानंतर राजकीय वर्तुळात आणि समाजात मोठी चर्चा सुरू आहे. ...
Navratri 2021: जबलपूरच्या रांझी येथे दरवर्षी नवरात्रीमध्ये मन्नत महाकालीची प्रतिष्ठापना होते. या देवीची ख्याती एवढी आहे की, येथे मूर्ती स्थापन करण्यासाठी २०५६ पर्यंतचं अॅडव्हान्स बुकिंग झालं आहे. ...
Culture in India: काही मंदिरांमध्ये महिलांना प्रवेशबंदी असल्याचे आणि त्यावरून वाद झाल्याचे तुम्ही ऐकलेच असेल, पण या देशात काही अशीही मंदिरे आहेत ज्यामध्ये पुरुषांना प्रवेश करण्यास मनाई आहे. ...
2017 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला. यानंतर त्यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले आणि 19 मार्च 2017 रोजी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. (CM Yogi Adityanath) ...