जेकेएनसीचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या हिंसाचारासंदर्भात मोठे विधान केले आहे. यासंदर्भात आपण पंतप्रधानांना विचारा, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. ...
बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्यकांवर होणारे हल्ले जोवर बंद होत नाहीत, तोवर कुण्याही बांगलादेशी नागरिकाला आपण आपल्या सेवा देणार नाही, अशी घोषणा आसाममधील बराक खोऱ्यातील हॉटेल्सनी घेतली आहे. ...
पाकिस्तान तर आधीपासूनच भारताचा शत्रू राहिला आहे. तो दीर्घकाळापासून आर्थिक समस्यांचे फटके खात आहे. बांगलादेशची आर्थिक स्थितीही काही फार वेगळी नाही. मात्र सध्या दोन्ही देशांची भारताविरोधात चुळबूळ सुरू असल्याचे दिसत आहेत. ...