विदर्भ-पश्चिम महाराष्ट्र-कोकण यांना जोडणाऱ्या नागपूर ते रत्नागिरी या प्रस्तावित महामार्गासाठी भूसंपादनाची नोटीस निघून दीड वर्ष उलटले तरी अजून गुंठाभरही जमिनीचे संपादन झालेले नाही. या महामार्गावरील कोल्हापूर ते रत्नागिरी या टप्प्यात ४९ गावांतील ...
रत्नागिरी ते नागपूर क्र. १६६ च्या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी झालेल्या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि करवीर तालुक्यातील ग्रामस्थांनी भूसंपादनास विरोध दर्शविला. या नव्या महामार्गासाठी जमीन मोजणीवेळी व ...
औरंगाबाद तालुक्यातून जाणाऱ्या या महामार्गासाठी २१७ हेक्टर खाजगी भूसंपादन झाले आहे. तर गांधेली आणि देवळाई परिसरात असलेल्या वन विभागाच्या ११.७८ हेक्टर जमिनीचे भूसंपादन रखडले आहे. ...
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात तालुक्यातील कसाल ते झाराप या मार्गावर आवश्यक असलेल्या सुविधांबाबतच्या मागण्या केंद्र्राकडे पाठविण्यात येणार असून, तेथून अंतिम मंजुरी मिळेल, अशी माहिती महामार्गाचे मुख्य कार्यकारी अभियंता वि. सु. देशपांडे यांनी कुड ...