वाहतूक विभागाकडून निर्धारित केलेल्या वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगानं वाहन दामटवलं तर दंड भरावा लागण्याची भीती आजवर वाहन चालकांना होती. पण आता धीम्या गतीनं वाहन चालवलं तरी दंड आकारला जाणार आहे. ...
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग असलेल्या महामार्गांवरील मुबई नाशिक दरम्यान च्या जुन्या कसारा घाटाची निकृष्ठ दर्जाची काम व पडणाऱ्या पावसामुळे कसारा घाटाची वाट पुरता बिकट वाट बनत चालली आहे. ...