उष्माघात, मराठी बातम्या FOLLOW Heat stroke, Latest Marathi News
बिहार आणि यूपीमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे 100 जणांचा मृत्यू झाला आहे. बलिया जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत तीव्र उष्माघाताने 57 जणांचा मृत्यू झाला आहे. ...
हवामान खात्याने नऊ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. ...
Heatwave in UP-Bihar: गेल्या तीन दिवसांत उत्तर प्रदेशात 54 तर बिहारमध्ये 44 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ...
जिल्ह्यात तापमान सातत्याने चाळिशीपार आहे. जून महिना पावसाचा आहे पण पहिले पंधरा दिवस उलटून गेले तरीही मान्सूनचे आगमन झालेले नाही. ...
पुढील तीन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी तापमानात वाढ होईल. ...
मुंबईत १५० पेक्षा अधिक आढळले उष्माघाताचे संशयित रुग्ण ...
अवकाळी पावसामुळे यावर्षी उन्हाचा तडाखा तुलनेने कमी हाेता. ...
मुंबईचे कमाल तापमान ३४ अंशांवर स्थिर असून, आर्द्रता मात्र अधिक आहे. ...