सर्वचजण आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक उपाय ट्राय करतात. कधी घरगुती उपायांनी तर कधी बाजारात मिळणाऱ्या प्रोडक्टसचा वापर करून आपल्या त्वचेची काळजी घेण्यात येते. ...
जर झोप पूर्ण झाली नाही तर अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. पाच तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या व्यक्तींना हृदय विकारा झटका येण्याची अधिक शक्यता असते. ...
आयुर्वेदिक प्राचिन ग्रंथांत कांद्याचा उल्लेख नव्हता. तरी पण रोजच्या व्यवहारात गरिबांपासून श्रीमंतापर्यंत, ज्वारीच्या भाकरी बरोबर किंवा नाना प्रकारच्या चटक-मटक भाज्यांकरिता कांदा हा अत्यावश्यक आहे. ...
उपराजधानीत ‘स्क्रब टायफस’ची दहशत निर्माण झाली असून, गेल्या २० दिवसांत १३ रुग्ण व पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेतली. सोमवारी आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी शासकीयसह काही खासगी रुग ...
लेक वाचवा असा संदेश सरकारी स्तरावरून दिला जात असला तरी सुशिक्षित आणि उच्चभ्रू कुटुंबांमध्ये आजही मुलांसाठीच नवस बोलले जात आहे. मात्र एका मजूर दाम्पत्याच्या पोटी रविवारी एकाच वेळी चार मुली जन्मास आल्या. ...
दातांची सेंसिटीव्हीटी म्हणजेच दातांमध्ये झिणझिण्या येणे ही समस्या अनेकांना होत असते. याचा त्रास कधी कधी इतका असतो की, काही खाणं तर सोडाच पाणि पिणेही कठिण होऊन बसतं. ...
झोप ही सुद्धा अन्न, वस्त्र, निवारा यांच्यासारखीच एक जीवनावश्यक गरज आहे. आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आणि संतुलनासाठी झोप अत्यावश्यक घटक आहे. ...