संपूर्ण जिल्ह्णातील ग्रामीण भागातील आरोग्याची व स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषदेत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या शुभारंभानिमित्ताने राबविण्यात आलेल्या श्रमदान मोहिमेत जिल्हा परिषदेच्या आवारात तब्बल १५ पोते कचरा जमा करण्यात आला. त्यामुळे जिल ...
स्वच्छतेत नागपूर शहराचा क्रमांक धरला तरी पुढच्या वेळी अव्वल क्रमांक येईलच, असा दावा पदाधिकारी व अधिकारी करीत आहेत. शहरातील ३० लाख नागरिकांचीही अशीच इच्छा आहे. परंतु स्वच्छता अभियान राबविण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या आरोग्य (स्वच्छता) विभागात ...
हल्ली अनेक जण चष्म्याचा वापर करतात. काही जण फॅशन म्हणून चष्मा वापरतात, तर काही लोकं डोळ्यांच्या समस्यांमुळे चष्म्याचा वापर करतात. पण सतत चष्मा लावल्याने नाकावर व्रण उठतात. अनेकदा चष्म्यामुळे पडलेले हे डाग डोकेदुखी बनतात. ...
जेव्हा फार झोप येत किंवा थकवा जाणवतो. त्यावेळी अनेकजण कॉफीचा आधार घेतात. कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, कॉफी प्यायल्याने हृदयासंबंधातील विकार दूर होतात. ...