केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘आयुष्यमान भारत’मध्ये २०११ मध्ये झालेले सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणानुसार (एसईसीसी) केवळ ८३ लाख लाभार्थी कुटुंबानाच याचा लाभ मिळणार आहे. ...
मोबाइल हातात असताना डॉक्टरकडे जाण्याची गरज काय या भावनेने हल्ली बरेच जण फोनवरून डॉक्टरांना थोडक्यात आजार सांगतात आणि औषधं विचारतातं, व्हॉट्सअॅप करायला सांगतात. ...
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन अनेक महिन्यांपासून रखडले होते. अत्यावश्यक साहित्य उपलब्ध नसताना १७ सप्टेंबर रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते हे उद्घाटन उरकण्याचा घाट घातला जात आहे. ...