तालुक्यात अंदोरी येथे शिळे अन्न खाण्यात आल्याने २२ जणांना विषबाधा झाली आहे. यात एकाच परिवारातील ११ जणांचा समावेश आहे. सर्वांना एकाचवेळी थंडी वाजून ताप आल्यानंतर उटली व हगवणीचा त्रास सुरु झाल्याने गावात धावपळ माजली. ...
कोणताही खाण्याचा पदार्थ तुम्ही तोपर्यंत खाऊ शकता, जोपर्यंत तो खराब होत नाही. एखादा पदार्थ जास्तीत जास्त 10 दिवसांपर्यंत टिकतो. पण आज काही अशा पदार्थांबाबत जाणून घेऊयात जे पदार्थ 10 दिवस नाही तर जवळपास 10 वर्षांपर्यंत टिकतात. ...
डोळे लाल होण्याचं मुख्य कारण म्हणजे डोळ्यांच्या रक्तवाहिन्या रूंदावणं असतं. असं तेव्हा होतं जेव्हा आपल्या डोळ्यांमध्ये एखादी गोष्ट जाते किंवा इन्फेक्शन होतं. डोळे काही वेळासाठी लाल होतात किंवा त्यांना इन्फेक्शन होतं. ...
व्हिटॅमिन K आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी फार गरजेचं असतं. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिनची कमतरता असेल तर जखम झाल्यावर किंवा कुठे कापल्यानंतर जास्त रक्त जातं. ...
अल्झायमर (Alzheimer's Disease) हा आजार विसरण्याशी संबंधित आहे. या आजाराच्या लक्षणांमध्ये स्मरणशक्ती कमी होणे, निर्णय न घेऊ शकणे, बोलण्यात अडचण येणे किंवा यामुळे सामाजिक आणि कौटुंबिक समस्या निर्माण होणे ही आहेत. ...