लोकांची लाइफस्टाइल सध्या फारच वेगाने बदलत आहे. लोक फास्ट फूड आणि रेडीमेड फूड्सचं सेवन अधिक करत आहेत. यात अॅसिडचं प्रमाण अधिक असतं. जे दातांच्या आवरणाला नुकसान पोहोचतं. ...
जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे कुष्ठरोग शोधमोहीम अभियान राबविले जात आहे. जिल्ह्यातएकूण ६८ जणांना कुष्ठरोग असून या रूग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. ...
शरीरात दुषित पित्त साचते तेव्हा फुलांचे चूर्ण देतात. किंवा फळाचे चूर्णसुद्धा औषध म्हणून वापरल्यास आराम मिळतो. पित्त विकारात पानांचा रसात सुंठ पूड आणि साखर घालून घेण्याची प्रथा आहे. मुतखड्यात पंचाग म्हणजे पाडळ वृक्षांचे मूळ साल, पान, फुल, फळ जाळून सार ...
भारताची राजधानी असलेल्या दिल्लीसह उत्तर प्रदेशमध्ये एका गंभीर आजाराने थैमान घातलं आहे. डिप्थीरिया असं या आजाराचं नाव असून आतापर्यंत या आजारामुळे 20 बालकांचा मृत्यू झाला आहे. ...