गरमीच्या दिवसात जास्त घाम येणे सामान्य बाब आहे. पण तसं नसेल तरी तुम्हाला खूप जास्त घाम येत असेल तर गंभीर बाब असू शकते. अनेकदा याकडे लोक फार गंभीरतेने घेत नाहीत. ...
डोळे हे मानवाला मिळालेलं एक वरदान आहे असं आपण नेहमी ऐकतो. तसेच थोरामोठ्यांकडून डोळ्यांची काळजी घेण्याचा सल्लाही देण्यात येतो. सध्या बरेच जण आपला संपूर्ण वेळ कम्प्यूटर समोर घालवतात. ...
नवरात्रीचं पर्व सुरू असून अनेक लोक देवीची पूजेसोबतच नऊ दिवस उपवास करतात. त्यातील काही लोक 9 दिवस फक्त पाणीचं पितात तर काही लोकं फक्त नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात. ...
कधी कधी कारण नसताना अचानक शरीरातील हाडं किंवा शरीरातील स्नायूंमध्ये वेदना होतात का? अशातच औषध लावून किंवा अनेक उपचार करून देखील हे दुखणं कमी व्हायचं नाव घेत नसेल तर दुर्लक्ष करू नका. ...
आपल्यापैकी अनेकजण पान खाण्याचे शौकीन असतात. जेवणानंतर पान खाणं ही प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. पान तयार करण्यासाठी ज्या वेलीची पानं वापरण्यात येतात त्यांना नागवेल असंही म्हटलं जातं. ...