अनेकदा बरेच दिवस घरामघ्ये बटाटे तसेच पडून राहिले तर काही दिवसांनी त्यांना कोंब फुटतात. असे कोंब फुटलेले बटाटे खाण्याबाबत अनेक समज-गैरसमज पसरवण्यात येतात. ...
फार पूर्वीपासूनच कापराला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. आरतीमध्ये कापूर लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरू आहे. परंतु कापराचा उपयोग फक्त धार्मिक विधींसाठी न करता, इतरही अनेक गोष्टींसाठी करता येतो. ...
अनेक जणं खाण्याचे शौकीन असतात. त्यांना अनेक नवीन पदार्थ खाण्याची आणि चाखण्याची आवड असते. आपण खात असलेल्या पदार्थांचा आपल्या शरीरावरही परिणाम होत असतो. ...
आले हे गरम असतं त्यामुळे थंडीच्या दिवसात आपल्या डाएटमध्ये याचा समावेश केल्यास फायदा होऊ शकतो. आल्यामध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ...
भारतीय लहान मुलांच्या रक्तात शिसं अधिक प्रमाणात असल्याने त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर वाईट प्रभाव होऊ शकतो. याच कारणाने वेगवेगळ्या आजारांचीही समस्या होऊ शकते. ...
किचनमधील असंच एक सर्वात स्वस्त औषध म्हणजे मीठ. घशात जेव्हाही खवखव किंवा वेदना होत असतील तर डॉक्टर नेहमीच मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करायला सांगतात. ...
सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे सर्दी-खोकला होणं ही साधारणं गोष्ट आहे. परंतु, जर तुम्हाला 12 महिन्यांपैकी 10 महिने सर्दी आणि खोकला राहत असेल किंवा वातावरण बदलल्यानंतरच नाही तर, इतर दिवशीही सर्दी-खोकल्याने हैराण होत असाल तर घाबरून जाऊ नका. ...