सध्या देशभरात स्वाइन फ्लू सारख्या गंभीर आजाराने थैमान घातलं आहे. ताप आणि खोकला, घसा खराब होणं, सतत नाक वाहणं किंवा बंद होणं, श्वसनाचे विकार त्याचप्रमाणे अंगदुखी, डोकेदुखी, थकवा, थंडी वाजणं, उलट्या होणं, कफ इत्यादी स्वाइन फ्लूची सामान्य लक्षणं आहेत. ...
वर्षातील सर्वात आवडता ऋतू म्हणजेच हिवाळा सुरू आहे. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशामध्ये वर्षातून अधिक काळ उष्णतेचा त्रास सहन करावा लागतो, ज्यामुळे हिवाळा ऋतूतील थंडावा या उष्णतेपासून मोठ्या प्रमाणात आराम देतो. ...
तुम्हाला माहीत आहे का? हाताची बोटंही तुमच्या ओठांचं सौंदर्य कमी करण्यासाठी कारणीभूत ठरतात. खरं तर आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी ओठ महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे ओठांची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. ...
हिवाळा सुरू होताच वांग्याच्या भरिताला मागणी वाढली आहे. शेत-मळ्यातून भरीत पार्ट्या रंगू लागतात. पण भरीत म्हटलं की, सर्वात आधी डोळ्यांसमोर येतं खान्देशी वांग्याचं भरीत. ...
झोप सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. एवढचं नव्हे तर, आपल्याला निरोगी आयुष्य जगण्यासाठी पूरेशी झोप घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं, असं अनेक संशोधनांमधूनही सिद्ध झालं आहे. ...
राष्ट्रध्वज असलेल्या तिरंग्याचा आपण कायम सन्मान करतो. तिरंग्यातील तीन रंग आरोग्याच्या दृष्टीने कसे महत्त्वाचे असतात ते पाहू. आपल्या आहारात 2 प्रकारचे स्रोत असतात. ...