आजच एका येऊ घातलेल्या हिंदी चित्रपटाचं नाव 'उजडा चमन' आहे असं वाचलं. उत्सुकता निर्माण झाली म्हणून आणखी शोधाशोध केली तर कळलं की, या चित्रपटातील हिरोची गोष्ट अकाली टक्कल पडण्याच्या समस्येवर आधारित आहे. ...
पहिल्यांदाच पुरूषांना टक्कल पडण्यासारख्या आणि त्यातून त्यांना येणाऱ्या समस्यांवर मोठ्या पडद्यातून मांडण्यात येणार आहे. आयुष्मान खुराणा याच्या 'बाला' सिनेमातून हा विषय दाखवण्यात येणार आहे. ...
हिवाळ्यात थंड हवेमुळे केस कोरडे होतात. तसेच केस शुष्क आणि निस्तेज होतात. तसेच अनेकदा केस सुकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रायरमुळे केस तुटू लागतात. ...
हिवाळ्यात जास्तीत जास्त लोक पाणी पिणं कमी करतात. त्याऐवजी गरम चहा किंवा कॉफीचं सेवन अधिक प्रमाणात करतात. त्यामुळे शरीरात बदल होतात आणि केसगळती होऊ लागते. ...
रीठा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. आपले केस सुंदर, दाट आणि काळे असावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यासाठी अनेक उपाय केले जातात. बाजारातील महागड्या उत्पादनांपासून ते पार्लर ट्रिटमेंटपर्यंत अनेक गोष्टींचा आधार घेण्याच येतो. ...
हिवाळ्यात प्रत्येक मुलीला शुष्क आणि कोरड्या केसांच्या समस्येचा सामना करावा लागतो. अनेक उपाय, महागडी उत्पादनं यांसारखे अनेक उपाय केल्यानंतरही केसांची समस्या काही दूर होत नाही. ...
रोज आपल्या केसांना धूळ, उन्हाचा आणि प्रदूषणाचा सामना करावा लागतो. अशात वेळीच योग्य ती काळजी घेतली नाही तर केसगळती आणि केस पांढरे होण्याची समस्या होऊ शकते. ...