देशातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, ५३४ पैकी ४३९ साखर कारखान्यांचा हंगाम संपला आहे. अद्याप ९५ कारखाने सुरू असून, त्यातील ४८ कारखाने हे एकट्या उत्तर प्रदेश राज्यातील आहेत. ...
Mango Export from Maharashtra आंबा निर्यातीला चालना मिळावी यासाठी पणन मंडळाने नवी मुंबईमध्ये विकिरण सुविधा केंद्र सुरू केले आहे. या केंद्रातून यावर्षी ४ हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ...
इयत्ता पाचवी, सहावी, सातवी आणि आठवीच्या २५ हून अधिक मुलांच्या हातावर ब्लेडने केलेल्या जखमांच्या खुणा आढळून आल्या, त्यानंतर शाळा आणि गावात खळबळ उडाली. ...
कथित आरोपी व्यक्तीवर विवाहित महिलेला पळून नेल्याचा संशय आहे. त्याच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली. ...