राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
विटा पोलिसांनी संशयित रमेश शंकर कोळेकर (रा. सांगोले) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हल्ल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली होती. ...
सातारा : ग्रामपंचायतीच्या शिपाई, पाणीपुरवठा कर्मचारी अशा १४ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेतील विविध पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. ग्रामपंचायत कर्मचारी ... ...