राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींसाठी १६ आॅक्टोबरला निवडणुका होत असून गुरुवारी (दि. ५) अर्ज माघारीचा शेवटचा दिवशी बहुतांश ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी बहुरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले. ...
आदिवासींचा सर्वांगीण विकास होऊन त्यांच्याकरिता विविध योजना राबविता याव्यात, यासाठी शासनाने अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना आदिवासी उपयोजनेंतर्गत प्राप्त होणा-या ५ टक्के निधीतून केलेल्या कामांवरील खर्चाचे ‘आॅडिट’ केले जाणार आहे. ...
शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपातून ग्रामसेविकेच्या तक्रारीवरून बाभुळगाव ग्रामपंचायत सदस्याच्या पतीवर तर त्याने दिलेल्या तक्रारीवरून त्या ग्रामसेविकेसह एक ...
तालुक्यातील १५५ पैकी ५४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी १५८ उमेदवारी अर्ज, तर ५४ ग्रामपंचायतींच्या ३६२ सदस्यपदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ४५४ जणांनी अर्ज दाखल केले ...
कायद्याप्रमाणे पंचायतीवर लादलेली सर्व कर्तव्ये तसेच पंचायत समितीने केलेले ठराव यांच्या अंमलबजावणीची प्रत्यक्षात जबाबदारी सरपंचांवर असते. पंचायत ही व्यक्तिभूत संस्था ...