राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
कणकवली : कणकवली तालुक्यातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित कलमठ ग्रामपंचायतीला 'आयएसओ' मानांकन मिळाले आहे. त्यामुळे गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा ... ...
अभय व्हनवाडे रुकडी-माणगाव: माणगाव ग्रामपंचायतींच्या थकबाकीपोटी येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कार्यालयातील साहित्य ग्रामपंचायताने जप्त केले. जप्त साहित्य मध्ये कार्यालयातील ... ...
पंधराव्या वित्त आयोगांतर्गत गेल्या पाच वर्षात ग्रामपंचायतींना कोट्यवधींचा निधी मिळाला आहे. मात्र, हा निधी खर्च करण्याची अखेरची मुदत ३१ मार्च असल्याने ग्रामपंचायतींमध्ये विकासकामांची लगबग सुरू झाली आहे. ...