राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
कोल्हापूर : जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतींचे कामकाज सोमवारपासून ठप्प झाले आहे. संगणक परिचालकांच्या आंदोलनाला पाठिंबा देतानाच आता ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवकही ... ...
पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाचा सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अबंधित निधीच्या स्वरूपातील पहिल्या हप्त्याचे वितरण राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने केले आहे. ...
नवीन विहीर खोदण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्याला चार लाखांपर्यंत अनुदान देण्यात येते. अनुदानासाठी निधी उपलब्ध असताना विहीर खोदणाऱ्यांची संख्या वाढत नव्हती. यावर पर्याय म्हणून आता प्रत्येक ग्रामपंचायतीला किमान १५ प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्याची परवानगी राज ...