राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
गुरुवारी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात जिल्हाभरातील महिला सरपंच पदाच्या आरक्षणासाठी सोडत ठेवण्यात आली होती. हे आरक्षण जाणून घेण्यासाठी महिलांची उपस्थिती क्रमप्राप्त होती. असे असले तरी महिला आरक्षण जाणून घेण्यासाठी केवळ चार सरपंच ...
नागभीड तालुक्यात पूर्वी ६५ ग्रामपंचायती होत्या. यातील ९ ग्रामपंचायती नागभीड नगर परिषदेत समाविष्ट करण्यात आल्याने तालुक्यात आता ५६ ग्रामपंचायती आहेत. यातील जवळपास ४३ ग्रामपंचायतींची निवडणूक जुलै महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. ...
गावपुढाऱ्यांच्या प्रतीक्षेत असलेले सरपंचपदाचे आरक्षण बुधवारी जाहीर झाले. आरक्षण जाहीर होताच कही खुशी कही गम असे चित्र पहायला मिळाले. जिल्ह्यातील १६ ही तहसील कार्यालयात आरक्षणाची सोडत झाली. यवतमाळ तहसीलमध्ये इच्छुकांनी एकच गर्दी केली होती. गुरुवारी मह ...
खेडलेझुंगे : रु ई-कोळगाव रस्त्यावरील वस्तीतील रोहित्राच्या दुरवस्थेचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच महावितरण कंपनी खडबडून जागी झाली. तातडीने सदर ठिकाणी नवीन रोहित्र बसविण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. ...
नाशिक : जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने कोरोना व्हायरसबाबत शाळा व अंगणवाड्यांना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्याबरोबरच आरोग्य व महिला व बाल कल्याण खात्याच्या अधिनस्त कर्मचारी, अधिकाऱ्यांना मुख्याल ...
येवला : एप्रिल ते जून महिन्यात मुदत संपणाºया २५ ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान होणार आहे. ६ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. शनिवार आणि रविवार सुटीचा दिवस असल्याने सोमवार ...
कोल्हापूर : राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती निवडणूक तहसीलदार ... ...