लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
इंजेवारी ग्रामपंचायतमध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून स्मशानभूमी संरक्षण भिंतीचे काम अर्धवट असताना आणि अंतिम मूल्यांकन अहवाल मिळण्याआधीच त्या कामाचे बिल देण्यात आले. यासाठी इंजेवारीचे ग्रामसेवक पी.टी. बन्सोड यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. नरचुली ग्रामप ...
देवगाव : परिसरात महावितरण विभागाने जुन्या जीर्ण झालेल्या विद्युतवाहक तारा आणि विद्युत खांब बदलून त्याठिकाणी नवीन खांब बसवले. तसेच विद्युतवाहक तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्याची छाटणी केली आहे. ‘लोकमत’मध्ये १५ जून रोजी याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच म ...
सिन्नर : तालुक्यातील घोरवड येथे समृद्धी महामार्गाच्या कामातील अवजड दगड नाल्यात टाकण्यात आले. त्यामुळे तेथे असलेली पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी फुटली आहे. तथापि, कंपनीकडून त्याची दुरुस्ती होत नसल्याने गावचा पाणीपुरवठा आठ दिवसांपासून ठप्प आहे. दरम्यान, ...
इगतपरी : लॉकडाऊन नंतर कामकाज सुरु ठेवण्यासाठी शिथीलता दिल्यानंतर इगतपुरी तहसील कार्यालयात रेशनकार्ड, विविध दाखले शेतीच्या जुन्या नोंदी काढण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे. मात्र एकीकडे नाशिक जिल्हयात व इगतपुरी तालुक्यात कोरोना रु ग्णांची संख्या वाढ ...
कोरोना विषाणूचा संसर्ग आणि लॉकडाऊन यामुळे मजुरांची वाताहत झाली. त्यांची आर्थिक स्थिती डबघाईसह आली आहे. यामुळे लॉकडाऊनमध्ये शासनाने यात शिथिलता दिलीे. बहुतांश गावात ग्रामपंचायतीनी नियोजन तयार केल्याने महिनाभर मजुरांना कामे उपलब्ध केले. यामुळे गावात मज ...
राजापूर : वडपाटी पाझर तलावाजवळ ५३ फूट खोल विहीर खोदून राजापूर गावासाठी ३ हजार ८०० मीटर अंतरावरून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्याने राजापूर गावचा पाणीप्रश्न कायमचा सुटण्यास मदत झाली आहे. ...
त्र्यंबकेश्वर : आतापर्यंत निरंक असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. हरसूल येथील ५५ वर्षीय वक्ती बाधित झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्याचे नाशिक येथे जाणे-येणे होते. त्यामुळे त्यास बाधा झाल्याची शक्यता आहे. ...
खर्डे : खर्डे ता.देवळा येथील स्मशानभूमीची संरक्षण भिंत पडल्याने दहन केलेल्या व्यक्तीची सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने या भिंतीची दुरु स्ती करावी, अशी मागणी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख विजय जगताप यांनी केली आहे. ...