राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
Grampanchyat Elecation Kolhpaur- सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सोमवारी विक्रमी तीन हजार ३७ इतके उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात सर्वाधिक संख्या कागल तालु्क्याची असून, करवीरसह सर्वच तालुक्यांतील तहसील कार्या ...
पिंपळगाव बसवंत : वणी चौफुलीवरील भाजीपाला विक्रेते व वाहनधारकांची वेळोवेळी वाद होऊन वणी चौफुलीवरील वाहन कोंडीला कारणीभूत ठरत असून सोमवारी (दि.२८) वाहनधारकांध्ये पुन्हा वाद झाल्याने थेट राज्य महामार्गावरच गाडी आडवी लावली व वाहतूक कोंडी केली. त्यामुळे व ...
Grampanchyat Ratnagiri- रत्नागिरी जिल्ह्यात ४७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, तीन दिवस सुट्टया आल्याने इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता आलेले नाहीत. आता अर्ज दाखल करण्यासाठी केवळ ...
Grampanchyat Elecation Kolhapur- ग्रामदैवताची यात्रा, गणेश चतुर्थी, दिवाळी - उन्हाळ्याची सुट्टी किंवा सुख - दुःखाच्या प्रसंगाच्या निमित्तानेच चाकरमानीमंडळी जन्मगावी येतात. परंतु, नोकरी आणि व्यवसायानिमित्त पुणे - मुंबईसह अन्य ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्य ...
Grampanchyat Kognoli Karnataka-कोगनोळी येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शांततेत पण चुरशीने 85 टक्के मतदान झाले. या निवडणुकीमध्ये आजपर्यंत सत्ता अबाधित ठेवणाऱ्या काँग्रेसप्रणित ग्रामविकास आघाडीला भाजप प्रणित परिवर्तन आघाडीचे आव्हान होत ...
Congress Sindhudurgnews- सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका या काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविणार आहे . गेल्या काही दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढली आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकसंघपणे नि ...
sarpanch Grampanchyat Sataranews- गावकारभार हाकण्यासाठी गावगुंडी आली म्हणजे बास झालं...त्याला कशाला लागतंय शिक्षण! सरपंच आणि सदस्य पदासाठी निवडणूक लढविण्याची इच्छा असलेले तरुण किमान ७ वी पास तरी पाहिजेत, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. मात्र १९९५ च् ...
Grampanchyat Kolhapur-गेल्या निवडणुकीच्या निकालानंतर निवडणुकीच्या खर्चाचा हिशेब वेळेत सादर न केलेल्या जिल्ह्यातील 367 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकार्यांनी पुढील 5 वर्षांकरिता निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना उमेदवा ...