राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमधील गुना जिल्ह्यातील एका गावात चक्कर ग्रामपंचायत कार्यालयच गहाण ठेवण्यात आल्याचं समोर आलं आहे. गुना जिल्ह्यातील करोद ग्रामपंचातच २० लाख रुपयांना गहाण ठेवण्यात आल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली आहे. त्यासाठी सरपंच आणि पं ...
शेतकऱ्यांसाठी गाळ मागणीची प्रक्रिया आणि अनुदानासाठी galmukt dharan galyukt shivar yojana 'गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार' आणि 'नाला खोलीकरण व रुंदीकरण' या योजनांमध्ये शेतकऱ्यांचा सक्रीय सहभाग महत्त्वाचा आहे. ...
Naisargik Sheti Abhiyan राज्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर नैसर्गिक शेती गट कार्यान्वित करण्यात येणार आहेत. ...
गणपती कोळी कुरुंदवाड: टाकवडे (ता. शिरोळ) येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोरील जागेत मंगळवारी रात्री अज्ञात शिवभक्त तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती ... ...
Rojgar Hami Yojana ग्रामीण भागातील स्वेच्छेने काम करायला तयार असलेल्या प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला आर्थिक वर्षात किमान शंभर दिवसांच्या मजुरीच्या रोजगाराची हमी देऊन कायमस्वरूपी उत्पादक मालमत्ता निर्माण करणे हे रोजगार हमी योजनेचे वैशिष्ट्य आहे. ...