राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
चांदोरी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र असलेल्या चाटोरी, सायखेडा येथे लसीकरण मोहीम सुरू करण्यात आल्याने नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. ...
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील टाकेद, बांबळेवाडी, घोडेवाडी, शिरेवाडीतील ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन सुरक्षित अंतर ठेवत कोरोना कोविशिल्ड लसीकरणासंदर्भात जनजागृती केली जात आहे. ...
निऱ्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निऱ्हाळे- फत्तेपूर येथे वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्र्वभूमीवर निऱ्हाळे-फत्तेपूर गाव ॲक्शनमोडवर आले असून गावात होम टु होम सर्व्हे मोहीम ग्रामपंचायतीच्या वतीने सुरु करण्यात आली आहे. या तपासणी मोहिमेम ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यात ग्रामीण भागात कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्याने कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी जळगाव नेऊर संपूर्ण गावात बुधवार दि.२८ पासून २ मे पर्यंत पाच दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात येत असल्याने दवाखाने, औषध वगळून सर्व दुकाने बंद ...
एकलहरे : कोरोनासारख्या महामारीचे संकट लक्षात घेता आगामी काळात नागरिकांना ऑक्सिजन बेडची कमतरता भासू नये म्हणून ग्रामपंचायतीत नवीन बांधकाम करणाऱ्या प्रत्येकास ऑक्सिजन बेड उभारणे बंधनकारक करण्याचा ठराव एकलहरे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत करण्यात आला आहे. ...
चांदोरी : संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने टाळेबंदी करण्यात आली आहे. ग्रामीण भागात त्याचे तंतोतंत पालन होत असले तरी मात्र रुग्ण वाढत आहे. निफाड तालुक्यातील गोदाकाठ भागात झपाट्याने रुग्ण वाढत असल्याने चांदोरी ग्रामपालिका व कोर ...
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी (दि. २७) सकाळी दहा ते पाच या वेळेत कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. ४५ वर्षांपुढील नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. ...
अभोणा : शहर परिसरातील नागरिकांची मागणी व होणारी गैरसोय लक्षात घेता येथील उपआरोग्य केंद्रात मंगळवारी (दि.२७) लसिकरण मोहिम राबविण्यात आली. गावातच लसिकरणासह, अँटिजेन चाचणीची सोय झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त व्यक्त केले आहे. ...