राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत, तर संचारबंदी आणि उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा परिस्थितीत देखील गावाचा कारभा ...
जुनी शेमळी : ग्रामपंचायत प्रशासनाने तालुक्याच्या ठिकाणी लसिकरणासाठी नागरिकांची हेळसांड होऊ नये यासाठी गावातच लसीकरण मोहीम राबविण्याचे ठरविले तसा पत्रव्यवहार वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात आला व त्यास यश आले. त्यामुळे गावातच नागरीकांकरीता लसीकरण केंद्र स ...
मानोरी : राज्य शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे. गाव, वाड्या, वस्त्या, तांडे आदी ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या प्रत्येक कुटु ...
ब्राह्मणगाव : "माझे कुटुंब माझी जबाबदारी" या विशेष उपक्रमांतर्गत येथे बुधवार पासून प्रत्येक कुटुंबाचे आरोग्य सर्वेक्षण करण्याकरीता मोहीम सुरू करण्यात आली आहे. ...
लोहोणेर : येथील कोरोना विलगीकरण कक्षाची पाहणी जिल्हा परीषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी गुरुवारी( दि.२९) करत समाधान व्यक्त केले. ...
ठाणापाडा : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथे झालेल्या बैठकीत हरसूल व ठाणापाडा परिसरातील ग्रामीण भागात सध्या कोरोना रोगाचा कहर वाढत असून दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व शासकीय आश्रमशाळेत विलगीकरण कक्ष स्थापन करण्याची ...