राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुका आदिवासी ग्रामीण तसेच अतिदुर्गम भागात बेरोजगारी सारख्या प्राथमिक समस्या असतांना पेट्रोलच्या प्रति लिटर दराने शंभरी पार केल्याने आदिवासी ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनावर परिणाम झाला आहे. ...
देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगांव परिसरातील उपसा जलसिंचन योजनेचा बोजवारा उडाला असून, तब्बल सात ते आठ वर्षांपूर्वी मंजूर असलेली कामे पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यात कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे. सदर कामे रखडण्यामागे घोटाळा झाला असण्याची शक्य ...
लोहोणेर : खालप येथे सोमवारी रात्री वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाने लाखो रुपयो नुकसान झाले असून, येथील तलाठी दिलीप कदम यांनी नुकसानाचा पंचनामा केला आहे. ...